प्रत्येक फळाला एक हंगाम असतो. त्याचकाळात ती उपलब्ध होत असतात अन् त्यावेळी त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी ही पोषक असते. मूर्तिजापुरात सध्या सफरचंद व सीताफळांचा हंगाम असून दोन्ही फळांची आवक वाढली आहे. ...
Citrus Fruit Protection : वातावरणातील अनियमित बदल आणि वाढती आर्द्रता यामुळे संत्रा आणि मोसंबीबागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोलेटोटिकम (Colletotrichum) या बुरशीमुळे झाडांवरील फळगळ वाढत असून, बागायतदारांच्या चिंतेत भर पडल ...
Fruit Plantation Subsidy : निसर्गाच्या अनियमिततेने त्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नापिकीवर मात करण्यासाठी नव्या पिकपद्धतीचा स्वीकार केला आहे. जाणून घ्या सविस्तर (Fruit Plantation Subsidy) ...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार २०२५-२६ करिता केळी, मोसंबी, पपई, संत्रा, आंबा व डाळिंब या पिकांसाठी शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
Organic Farming : सह्याद्रीच्या कुशीतल्या भोर तालुक्यातील २६ वर्षीय सौरभ खुटवड हा सेंद्रीय शेतीचा प्रयोग करणारा शेतकरी आहे. जाणून घ्या त्याचा सेंद्रिय शेती प्रवास सविस्तर(Organic Farming) ...
APMC Mumbai राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था, वर्षाला १० हजार कोटी रुपयांची उलाढाल. १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या मुंबई बाजार समितीला कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे. ...
Horticulture Scheme: राज्यातील फलोत्पादन क्षेत्रात मोठा प्रशासकीय बदल घडणार आहे. दोन यंत्रणांमधून चालणाऱ्या योजनांमुळे होणारा समन्वयाचा अभाव आणि दुप्पट खर्च टाळण्यासाठी शासनाने आता सर्व फलोत्पादन योजना थेट संचालक (फलोत्पादन) कार्यालयामार्फत राबविण्या ...