पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार २०२५-२६ करिता केळी, मोसंबी, पपई, संत्रा, आंबा व डाळिंब या पिकांसाठी शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
Organic Farming : सह्याद्रीच्या कुशीतल्या भोर तालुक्यातील २६ वर्षीय सौरभ खुटवड हा सेंद्रीय शेतीचा प्रयोग करणारा शेतकरी आहे. जाणून घ्या त्याचा सेंद्रिय शेती प्रवास सविस्तर(Organic Farming) ...
APMC Mumbai राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था, वर्षाला १० हजार कोटी रुपयांची उलाढाल. १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या मुंबई बाजार समितीला कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे. ...
Horticulture Scheme: राज्यातील फलोत्पादन क्षेत्रात मोठा प्रशासकीय बदल घडणार आहे. दोन यंत्रणांमधून चालणाऱ्या योजनांमुळे होणारा समन्वयाचा अभाव आणि दुप्पट खर्च टाळण्यासाठी शासनाने आता सर्व फलोत्पादन योजना थेट संचालक (फलोत्पादन) कार्यालयामार्फत राबविण्या ...
Trichoderma Use in Crops : ट्रायकोडर्मा ही केवळ बुरशीनाशक मित्र बुरशी नाही, तर मातीला सुपीक, पिकांना तंदुरुस्त आणि पर्यावरणाला सुरक्षित ठेवणारा साथीदार आहे. एकात्मिक रोग व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक म्हणून ट्रायकोडर्माचा वापर केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक ...
vegetable grafting भाजीपाल्यामध्ये रोगराई वाढल्याने ही शेती करणे फार बिकट होते आहे. उत्पादन घटू लागले आहे. मालाची गुणवत्ता कमी झाली आहे. कलम तंत्रज्ञान फळझाडांमध्ये परंपरागत चालत आले आहे आणि बऱ्याच वर्षांपासून वापरातही आहे. ...
Falpik Vima Yojana : हवामानातील अनिश्चिततेमुळे वारंवार नुकसान सोसणाऱ्या फळबाग शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. आंबा, संत्रा, डाळिंब आणि पपई या चार फळपिकांना आता हवामान आधारित विमा संरक्षण मिळणार आहे. शासन आणि विमा कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांतून ...