fal pik vima आंबा हंगाम संपल्यावर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे क्रमप्राप्त असताना हंगाम संपून पाच महिने लोटले तरी परतावा जाहीर करण्यात न आल्याने बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा होती. ...
Farmer Success Story : जालना तालुक्यातील वानडगाव येथील प्रगतिशील शेतकरी लहू नागवे यांनी बदलत्या हवामानाच्या आव्हानांमध्येही आशेचा नवा मार्ग फुलवला आहे. दोन एकर सीताफळ बागेतून त्यांनी यंदा सुमारे २ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा केली ...
'आवळा देऊन कोहळा काढला', अशी म्हण प्रचलित असली तरी हा कोहळा अमावास्या येताच बाजारात चांगलाच भाव खातो. घरात आणि व्यवसायात मुख्य दरवाजावर कोहळा बांधल्यास येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोषांपासून संरक्षण होते, अशी धारणा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. ...
Hapus Mango Market या वर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे. ...
Kandmule माळरानात, परसबागेत भूमिगत निपजणारी कंदमुळे सध्या बाजारात दाखल झाली आहेत. रताळी, आळव, करांदे अशा विविध प्रकारच्या कंदमुळांची आवक वाढली आहे. ...
fal pik vima manjuri शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगतानाच प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्यास शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. ...
Seetapal Market : बारुळच्या फळबागांमधून यंदा दररोज ३०० क्विंटल सीताफळे मुंबई, पुणे, हैदराबाद आणि इतर राज्यांत पाठवल्या जात आहेत. एका डालीला २०० ते ३०० रुपयांचा हमीभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या चेहर्यावर आनंद आणि समाधान आहे.(Seetapal Mark ...