सुजानपूर किल्ल्याच्या आसपास राहणारे लोक सांगतात की, रात्री या किल्ल्यातून विचित्र आवाज येतात. त्यांचा समज आहे की, खजिन्याची रक्षा किल्ल्यातील आत्मा करतात. ...
Chimaji Appa : १७३९ साली चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने पोर्तुगिजांचा पराभव करून वसई किल्ल्यासह धारावी बेट व परिसर काबीज करत मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवला होता. ...
महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या माथेफिरुचे नाव रिझवान असून तो तालिबानी सपोर्टर असल्याचे समजते. तसेच, पाकिस्तामधील तेहरिक-ए-लब्बैक पाकिस्तान या पक्षाचाही समर्थक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
मूळच्या धारेश्वरवरुन 8 व्या शतकात राष्ट्रकुटांनी महादुर्ग नावाने या किल्ल्याची पायाभरणी केली. काही काळ हा गढीवजा किल्ला बहामनी सल्तनतकडे होता. पुढे 1567-68 साली किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे गेल्यानंतर सरदार किश्वरखानाने किल्ले धारुर ( Historic Fort ...
हा किल्ला कधी आणि कुणी बनवला याबाबत ठोस काही पुरावे नाहीत. पण सांगितलं जात आहे की, हा किल्ला १५०० ते २००० वर्ष जुना आहे. इथे चंदेल, बुंदेल आणि खंगार सारख्या शासकांनी राज्य केलं. ...