Raj Thackeray Ashish Sharal 12 forts UNESCO Heritage Sites: महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले. याबद्दल राज ठाकरे यांनी आनंद व्यक्त करताना काही मुद्दे उपस्थित केले. त्यांवर आशिष शेलारांनी भूमिक ...
CM Devendra Fadnavis News: छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले हे जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Deputy CM Ajit Pawar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीशील सहकार्याबद्दल विशेष आभार. जागतिक वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांसह सर्वच किल्यांच्या संरक्षण, संवर्धनासह त्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत घेऊन जाऊया, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...
महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा १ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला. युनेस्कोच्या या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? ...