सोमवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही बाब महामार्गावरून जाणा-या एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने दुचाकी थांबवून प्राण्याचा मृतदेह महामार्गावरून बाजूला केला तसेच मृत्युमुखी पडलेला प्राणी प्रथमदर्शनी तरस या वन्यजिवासारखा दिसत ...
राळेगाव, कळंब आणि पांढरकवडा तालुक्यात १५ जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला ठार मारण्यासाठी वनविभागाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र या वाघाला ठार न मारता बेशुध्द करून पकडावे, यासाठी वन्यजीवप्रेमींची धडपड सुरू आहे. ...
नाशिक : निफाड तालुक्यातील तामसवाडी शिवारात ऊसात वाढलेला बिबट्या सोमवारी (दि.१०) मध्यरात्रीच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. मंगळवारी सकाळी वनविभाग पश्चिमच्या कर्मचा-यांनी शहरातील पशुवैद्यकिय दवाखान्यात वैद्यकिय तपासणी करुन मायक ...
आलापल्ली व तलवाडा उपक्षेत्रात लावण्यात आलेला साग रोपवनाची नासाडी करणाऱ्या ११० मोकाट जनावरांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून त्यांना वन विभागाच्या निवासस्थानांमध्ये डांबून ठेवले होते. ...
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे सगळीकडेच वानरांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतातील कामे सोडून वानराच्या मागेच फिरावे लागत आहे. ...
आलापल्ली वनविभाग,भामरागड वनविभाग, महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना व वनरक्षक-पदोन्नत वनपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने वनसभागृह येथे वनशहीद दिन साजरा करण्यात आला. ...
राखीव वनजमिनीवर बांधकामासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. मात्र, दर्यापूर तालुक्यातील वाल्मीकपूर ग्रामपंचायत क्षेत्रातील राखीव वनजमिनीवर अर्थकेंद्राचे (इंटरप्रिटेशन सेंटर) बांधकाम करण्यास उपवनसंरक्षकांनी परवानगी दिली तसेच या बांधकामासाठी ...
अैवधरित्या वृक्षतोड करुन लाकूड भरुन निघालेली चार वाहने वनविभागाच्या पथकाने बुधवारी रात्री मुळेगावसह विविध भागात पकडली. कारवाईहीसाठी ही वाहने कार्यालयाच्या आवारात आणून लावली. ...