अकोला : निसगार्चा समतोल राखने काळाची गरज आहे.निसगार्चा समतोल राखण्याकरीता पशुपक्षी,वन्य प्राणी,व वृक्ष संवंर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अकोल्याचे उपवन संरक्षक एस.बी.वळवी यांनी केले. ...
उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्या अनुषंगाने चांदूर रेल्वे आणि वडाळी या दोन्ही वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलात वनविभागाने चार पाणवठे तयार केले. बिबट्यासह वन्यप्राणी वनक्षेत्राबाहेर जाऊ नये, यासाठी ही व्यवस्था आहे. ...
खत प्रकल्पाच्या कचऱ्यामुळे कुत्र्यांची वाढती संख्या आणि राखीव वनक्षेत्राचा नैसर्गिक अधिवास यामुळे हे बिबट्याचे पसंतीचे ठिकाण बनले असावे. त्यामुळे या भागात वावरताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. बिबट्याचे जीवशास्त्र आणि बिबट-मानव संघर्ष टा ...
जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक १२ मधील राखीव जंगलात ९ इसम २८ मार्चच्या रात्री ११.३० वाजताच्यादरम्यान संशयास्पद स्थितीत फिरताना वन विभागाच्या गस्ती पथकाला आढळून आले. दरम्यान, संशय बळावल्याने त्या सर्वांना अटक करण्यात आली ...