११ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय वन हुतात्मा दिन’ पाळण्यात येतो. २०१३पासून वन व पर्यावरण मंत्रालयाने हा दिन जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर १७३७ रोजी वृक्षतोडीचे आदेश आल्यानंतर बिष्णोई समाजाने याविरु द्ध आवाज उठविला होता. ...
विविध रूप घेवून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या जयेंद्र रमेश तिवसकर (३५) या तरूणाकडे स्वत:चे घर नाही. त्यामुळे त्याने कन्हाळगाव येथे वनविभागाच्या जमिनीवर छोटीशी झोपडी उभारली. यात पत्नी आरती, मुली कुमारी, दिव्या, अश्विनी आणि मुलगा प्रेम या चार अपत्यासह राहू ...
गावोगावी आणि शहरात अनेक ठिकाणी वड, पिंपळ, आंबा, चिंच आदी प्रजातीची मोठमोठे आणि पुरातन वृक्ष जागोजागी आहेत. हे महावृक्ष ५० पासून ते १००-२०० वर्ष जुने आणि विशाल आहेत. अशा महावृक्षांची स्वतंत्र नोंदणी करण्याचे अभियान राज्याच्या सामाजिक वनीकरण विभागातर्फ ...
जंगलातील मशरूम तोडण्याच्या कारणावरून उमरखेड तालुक्यातील कोरटा येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातीलच युवकाला बेदम मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन विभागाच्या कोरटा येथील कार्यालयाला घेराव घातला. ...
पेठ परिक्षेत्रांतर्गत वनामधून सागाच्या झाडांची कत्तल करत सुमारे २९ सागाचे नग (१.१२९ घनमीटर) अवैधरीत्या तस्करांकडून वाहून नेले जात असताना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. दरम्यान, अंधाराचा व जंगलाचा फायदा घेत संशयित तस्कर पळून जाण्या ...
आंतराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असणारे खवल्या मांजर व एक मांडुळ जातीचा साप यांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांना मिळाली. पोलिसांनी शहरापासूनच जवळ असणाऱ्या काजरघाटी येथे सापळा रचला. ...