अधिक संख्येने वन्यजीव व दुर्मिळ प्राणी या भागात आढळतात. म्हणूनच सदर परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यासंदर्भात शासनाने आपली कार्यवाही सुरू केली आहे. या परिसरातील नागरिकांचे वनविभागाकडून जनमत घेण्यात सुरुवात झाली असून जवळपास सर्वच गावातून या प्रकल्पासा ...
पाणवठ्यांसोबतच वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पाणवठ्यांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा वडाळी, पोहरा, चिरोडी, माळेगाव, चांदूर रेल्वे या वर्तुळाच्या जंगलात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची चणचण ...
तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील आकापूर शिवारात धुलीवंदनाच्या दिवशी रात्री उश्राळमेंढा येथील तिघांनी कुत्र्याच्या मदतीने रानडुकरांची शिकार केली. त्याचे मांस वाढोणा गावात विकताना वनविभागाच्या पथकाने तिघांना अटक केली. ...
शिकार करण्यासाठी निघालेला बिबट्या विहिरीत पडला़ वनखात्याने पिंजरा लावून रविवारी (९ मार्च) रात्री ११ वाजता बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात यश मिळविले. उसाचे क्षेत्र कमी झाल्याने राहुरी तालुक्यात बिबट्यांची लपवण व पोटासाठी धडपड सुरू आहे. ...
कोल्हार येथील नितीन देवकर यांच्या वस्तीवरील डाळिंबाच्या बागेत बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. वनखात्याने त्यांना पुन्हा पिंज-यात ठेवले आहे. त्यामुळे बछड्यांची मादी पिंज-यात जेरबंद होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वनखात्याने सापळा लावला आहे. ...