अलीकडेभगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे भगरीचे सेवन करताना दक्षता बाळगणे आवश्यक आहे. तसेच भगरीचे सेवन करताना काळजी घेण्याचा सल्ला अन्न व औषध विभागाने दिला आहे. ...
लातुरमधील देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथे ४४३, तर हिंगोलीतील खुडज (ता. सेनगाव) येथील २४ भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली. ...