उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली जवळ खीर गंगा नदीवर झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगफुटीमुळे नदीत पूर आला असून, त्यामुळे धराली गावातील २० ते २५ हॉटेल्स आणि होमस्टे वाहून गेल्याचा अंदाज आहे. ...
Mandi Cloud Burst: मंडी जिल्ह्यात पावसाने पुन्हा कहर केला. पुन्हा एकदा आभाळ फाटले. मंडी शहरातील अनेक भागात घरांमध्ये पाणी आणि गाळ शिरला. अनेक लोकांची सुटका करण्यात आली, तर काही जणांचा मृत्यू झाला. ...
हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला. अनेक ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे हाहाकार उडाला असून, प्रचंड नुकसान झाले आहे. ५१ जणांचा मृत्यू झाला असून, २२ जण अजूनही बेपत्ता आहेत. ...
Manipur Heavy Rain : राज्यात आतापर्यंत ३,३६५ घरांचं नुकसान झाले आहे, १,५९९ लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे आणि ११.८ हेक्टर शेती जमीन उद्ध्वस्त झाली आहे. ...
जपानी बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रियो तात्सुकी यांनी जुलै २०२५ साठी धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. जुलै महिन्यात पृथ्वीवर मोठा पूर येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ...