लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, फोटो

Flood, Latest Marathi News

हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय? - Marathi News | Destruction in the Himalayas from Darjeeling to Mount Everest, more than 60 deaths, what is the reason? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?

Darjeeling-Nepal Heavy Rain Landslides: गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे दार्जिलिंगपासून ते माऊंट एव्हरेस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून, दार्जिलिंगमध्ये १८ तर नेपाळमध्ये ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे दार् ...

Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा - Marathi News | Delhi Flood: The terrifying appearance of the agitated Yamuna, flood water on the doorstep of the ministry, see photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा

Delhi Yamuna Flood: यमुना नदीने आपलं मूळ रुप दाखवत दिल्लीतील सखल भागात हैदोस घातला आहे. दिल्लीतील अनेक भागांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून, दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत हे पाणी पोहोचलं आहे. ...

Pakistan Flood : पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार - Marathi News | Pakistan Flood 1 million people homeless blames india | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार

Pakistan Flood : मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. सैन्याच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. ...

कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर... - Marathi News | Uttarakhand Is Moving Towards Disasters: Natural or human error? Uttarakhand on the path of destruction | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

Uttarakhand Is Moving Towards Disasters: गेल्या काही वर्षांपासून उत्तराखंडमध्ये सातत्याने मोठ्या दुर्घटना घडत आहेत. ...

Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप - Marathi News | Photo: The entire village was swept away before our eyes, everything that was there disappeared in a moment; Nature's fierce form was seen in Uttarkashi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली जवळ खीर गंगा नदीवर झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगफुटीमुळे नदीत पूर आला असून, त्यामुळे धराली गावातील २० ते २५ हॉटेल्स आणि होमस्टे वाहून गेल्याचा अंदाज आहे. ...

निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो - Marathi News | dharali village was devastated in 34 seconds see the tragedy in pictures | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो

नैसर्गिक आपत्तीमुळे गावाचं प्रचंड नुकसान झालं आहे, ज्यामध्ये अनेक घरं, दुकानं, लॉज, बाजारपेठा आणि हॉटेल्स वाहून गेली आहेत. ...

पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये - Marathi News | Mandi cloud burst havoc again in mandi many people and vehicles buried under debris see devastation in pictures | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये

Mandi Cloud Burst: मंडी जिल्ह्यात पावसाने पुन्हा कहर केला. पुन्हा एकदा आभाळ फाटले. मंडी शहरातील अनेक भागात घरांमध्ये पाणी आणि गाळ शिरला. अनेक लोकांची सुटका करण्यात आली, तर काही जणांचा मृत्यू झाला. ...

२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी? - Marathi News | 26 july 2005 flood mumbai What happened on that day 20 years ago? | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?

२६ जुलै २००५ चा दिवस मुंबईकरांच्या कायमच आठवणीत राहिला आहे. त्या वर्षी उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. ...