लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी; नाशिकचे सहा धरणे फुल्ल तर जायकवाडीसाठी ३१ टीएमसी पाणी रवाना - Marathi News | Rains return after a break; Six dams in Nashik full, 31 TMC water released for Jayakwadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी; नाशिकचे सहा धरणे फुल्ल तर जायकवाडीसाठी ३१ टीएमसी पाणी रवाना

यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच धरणांमधील साठा वाढू लागल्याने सुरू झालेला विसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ३ लाख ६६ हजार ६५३ क्युसेक म्हणजेच ३१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. ...

Ratnagiri: खेडमध्ये दुचाकीसह वाहून जाणाऱ्या शिक्षिकेला रेस्क्यू टीमने वाचवले - Marathi News | Rescue team saves teacher who was swept away with bike in Khed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: खेडमध्ये दुचाकीसह वाहून जाणाऱ्या शिक्षिकेला रेस्क्यू टीमने वाचवले

मुसळधार पावसामुळे शाळेला सुट्टी देण्यात आल्याने ही शिक्षिका आपल्या घरी निघाली होती ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार, आंबेगाव-रुपणवाडीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | Continuous rain in Sindhudurg district, youth dies after being swept away in flood water in Rupanwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार, आंबेगाव-रुपणवाडीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

आर्थिक परिस्थिती बेताची, कुटुंबाचा आधार हरपला ...

नदीतील अतिक्रमणविरोधी टास्क फोर्स स्थापन करणार - Marathi News | Anti-encroachment task force to be established in the river, blue, red line of river will draw | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नदीतील अतिक्रमणविरोधी टास्क फोर्स स्थापन करणार

पात्रांच्या रेड, ब्लू लाईन सर्वेक्षणाची महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा ...

पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा ७० टक्क्यांच्यावर; कोणत्या धरणात किती पाणी? - Marathi News | Water storage in dams in western Maharashtra is above 70 percent; How much water is in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा ७० टक्क्यांच्यावर; कोणत्या धरणात किती पाणी?

जुलै, ऑगस्टपर्यंत कोणत्याही धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असू नये, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण या नियमाचे पालन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पाटबंधारे विभाग करत नसल्याचे धरणातील पाणीसाठ्यावरून दिसून येत आहे. ...

लाखांदूर तालुक्यात १,८०४ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान - Marathi News | Kharif crops damaged in 1,804 hectares of area in Lakhandur taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखांदूर तालुक्यात १,८०४ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान

Bhandara : जवळपास २५ टक्के क्षेत्रात झाली होती लागवड ...

कोल्हापूर, सांगलीतील महापुराला अलमट्टी नव्हे पुलांचा भरावच जबाबदार; रघुनाथदादा पाटील - Marathi News | Flooding in Kolhapur, Sangli is not due to Almatti but to the filling of bridges; Raghunathdada Patil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर, सांगलीतील महापुराला अलमट्टी नव्हे पुलांचा भरावच जबाबदार; रघुनाथदादा पाटील

Kolhapur & Sangli Flood : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराला अलमट्टी धरण नव्हे तर पंचगंगा, कृष्णा नदीवर उभारलेले पूलच जबाबदार आहेत. पुलांच्या कमानींची संख्या कमी करून भराव टाकल्याने महापुराचा धोका वाढल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदाद ...

विदर्भात अतिवृष्टी, पुराचा कहर ७ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; ८८८६ शेतकरी बाधित तर ४०० कोटींचे नुकसान - Marathi News | Heavy rains, floods wreak havoc in Vidarbha, crops on 7 thousand hectares affected; 8886 farmers affected, loss of Rs 400 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भात अतिवृष्टी, पुराचा कहर ७ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; ८८८६ शेतकरी बाधित तर ४०० कोटींचे नुकसान

नागपूर जिल्ह्यात ६ ते ९ जुलै या चार दिवसांत झालेली अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे ६ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून ८ हजार ८८६ शेतकरी बाधित झाले आहेत. ...