महापालिकेने गतवर्षी तात्पुरत्या स्वरूपातील पूरनियंत्रण उपाययोजना केल्या होत्या. मात्र, त्याचा परिणाम फारसा न दिसल्याने यंदा नागरिकांकडून ‘तात्पुरत्या नव्हे, तर कायमस्वरूपी उपाय करा अशी मागणी होत आहे ...
धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक वस्त्या अजूनही पाण्याखालीच आहेत. रस्ते बंद, वाहतूक विस्कळीत आणि गावांचा संपर्क तुटल्याने पुराचा विळखा अजून घट्ट असल्याचे दिसून येत आहे. पुढील २४ तासांसाठी अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अल ...
१९ हजार हेक्टरचे नुकसान, २७ जनावरांचा मृत्यू, ५५ घरांची पडझड : उमरखेड तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला, झरी आणि वणीमधील वाहतूक ठप्प, ५० कुटुंबांची घरे पाण्यात, २२० जणांनी घेतला नातेवाइकांकडे आश्रय, आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल ...