लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

पूर ओसरला.. आता चाहूल गणेशोत्सवाची; कोल्हापूर जिल्ह्यातील चारही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या क्षमतेचा लागतोय कस - Marathi News | How are the Collector, CEO, Commissioner, and Superintendent of Police of Kolhapur district facing difficulties due to floods and Ganesh Chaturthi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूर ओसरला.. आता चाहूल गणेशोत्सवाची; कोल्हापूर जिल्ह्यातील चारही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या क्षमतेचा लागतोय कस

येणाऱ्या पंधरा दिवसांत अधिकच लागणार ...

भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा - Marathi News | India-Pakistan: India showed a big heart..; alerted Pakistan about floods, discussions were held for the first time after Operation Sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

India-Pakistan: परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही मदत पूर्णपणे मानवतेच्या आधारावर करण्यात आली आहे. ...

व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय? - Marathi News | Typhoon Kajiki 5.8 lakh people in Vietnam will have to leave their homes! What is the real reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?

व्हिएतनाममधील नागरिकांवर एक मोठं संकट आलं आहे. यामुळे आता त्यांना आपलं घर देखील सोडावं लागणार आहे. ...

पंचगंगेची पाणीपातळी साडेतीन फुटांनी उतरली, कोल्हापूर जिल्ह्यात १६४ नागरिक स्थलांतरितच - Marathi News | Water level of Panchgange drops by three and a half feet 164 citizens displaced in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेची पाणीपातळी साडेतीन फुटांनी उतरली, कोल्हापूर जिल्ह्यात १६४ नागरिक स्थलांतरितच

उद्यापासून पुन्हा 'मघा'चा पाऊस, चार दिवस राहणार सक्रिय ...

पावसाची विश्रांती विसर्गात घट; भीमा नदीवरील आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उघडे तर पीक नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात - Marathi News | Rains ease, discharge decreases; Eight Kolhapur-style dams on Bhima river open, crop damage assessment begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाची विश्रांती विसर्गात घट; भीमा नदीवरील आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उघडे तर पीक नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात

गेल्या चार दिवसांपासून भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या परिसरात पाणी शेतात आणि घरात शिरल्यामुळे भीतीचे वातावरण होते. मात्र धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग ४५ हजार क्यूसेकवर आल्यानंतर हळूहळू पूर ओसरू लागला आहे. ...

हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा - Marathi News | mandi himachal pradesh life in flood is like loan know ground report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा

ढगफुटीनंतर अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. ...

Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात - Marathi News | flood situation rajasthan 8 districts army sdrf ndrf engaged relief rescue work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात

Rajasthan Flood : राजस्थानमधील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोटा, सवाई माधोपूर, टोंक आणि बुंदी येथील लोकांना सर्वात जास्त त्रास होत आहे. ...

नद्यांचा विळखा सैल; काठावरील गावांना दिलासा, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत, पंढरपूरचा वेढा सैल - Marathi News | Rivers are flowing freely; relief for villages on the banks, traffic on Kolhapur-Ratnagiri highway restored, siege of Pandharpur is lifted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नद्यांचा विळखा सैल;काठावरील गावांना दिलासा, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत

Road Transport News: गेल्या चार दिवसांपासून राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने निर्माण झालेली पूरस्थिती आता कमी झाली आहे. धरणातून विसर्ग कमी केल्याने नद्यांमधील पाणी पातळी कमी झाली असून,  पुराच्या विळख्यातून नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे ...