बहुप्रतिक्षीत दमदार पावसाचे अखेर सोमवारी वणी उपविभागात आगमन झाले. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. सोमवारी दुपारपासून बरसत असलेल्या या पावसामुळे मंगळवारी वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा या चारही तालुक्यात पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. ...
यावर्षी जिल्ह्यात धुवाधार पावसाने हजेरीच लावली नाही. यामुळे नदी, नाल्यांना पूर गेला नाही. जिल्ह्यातील पावसाची सरासरी २० ते २५ मिमीच्याच आसपास राहिली आहे. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. यामुळे सरासरी ३६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली ...
गंगापूर धरणाचा जलसाठा दुपारपर्यंत ८४.५१ टक्के इतका असून धरणात ४ हजार ७५८ दलघफूपर्यंत पाणयाची पातळी वाढली आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी दोन वाजता एक हजाराने वाढ करण्यात येऊन विसर्ग ८ हजार ८३३ क्युसेकपर्यंत पाणी धरणातून सोडले जात आहे. शहरातदेखील संततधा ...
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणसाठा दुपारी ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी दुपारी दोन वाजेपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात एक हजार ...