सप्टेंबर महिन्यात राज्यात पडलेल्या अतिवृष्टीचा जोरदार फटका ५८ उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यांना बसला आहे. या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. या दुरुस्तीसाठी अंदाजे ७१ कोटी ४० लाख ६२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती ...
प्रशासनाने मागील चार महिन्यांपासून वारंवार आवाहन करूनही, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपला 'फार्मर आयडी' काढलेला नाही. त्यांना आता अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
ativrushti nuksan bharpai राज्यात जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...
E Peek Pahani Last Date Extend: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेली पूरसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणी यामुळे खरीप हंगाम २०२५ च्या ई-पीक पाहणी नोंदणीत अडथळे आले. ...
राज्य सरकारने आपत्ती व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून राज्यातील तीन जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली हानी पाहता मदत निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. ...
अतिवृष्टीमुळे नुकसान झाले सुमारे ७० हजारांचे, पण भरपाई मिळाली अवघे २८०० रुपये. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईपोटी शासनाने दिलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचा आरोप करत मदत नाकारून सदर रकमेचे धनादेश तहसीलदार विशाल सोनवणे यांना बुधवारी (दि.२९) परत क ...