शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत होते. पुरामुळे अडकलेल्या प्रवाशांना ताडगाव पोलिसांनी आश्रय देत रात्रभर त्यांच्या झोपण्याची व्यवस्था केली. तसेच जेवन सुद्धा दिले. पोलिसांची ही माणु ...
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगलीत भीषण पूर परिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्धवस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पूनरर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असतान नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील सीएट कंप ...
एटापल्ली- एटापल्ली तालुक्यात शुक्रवारी सकाळी दमदार पाऊस झाला. त्यामुळे जंगल भागातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांवरील पुलांची उंची कमी आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारी ठप्प झाली होती. ...
अण्णा सागरचे खोलीकरण आणि दगडाची पाळ यामुळे तलावाचे मजबुतीकरण झाले. जलसंचय वाढणार यात शंका नाही. यावर्षी पाऊस तसा कमीच झाल्याने तलावात संचय कमीच आहे. जवळच्या विहिरी आणि बोअरवेल साठी फायद्याचे ठरणार असले तरी या तलावाचे सौंदर्यीकरण करून शासनाने चांगले क ...
महापुराच्या आपत्तीनंतर गाव तिथं नाव हा प्रस्ताव आता पुढे आला आहे. सुमारे ४७ गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. सुरुवातीला लाकडी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू होते. ...