आपत्तीग्रस्त धराली आणि हर्षिलमध्ये ढिगाऱ्यांखाली अडकलेली लोकं शोधली जात आहे. बचाव पथकांनी दोन दिवसांत आणखी ६५० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. ...
धराली गावातील अनेक इमारती वाहून नेत सुमारे ८० एकरांहून अधिक भागांत गाळ पसरला असून स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १०० ते १५० लोक यात दबले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
संपर्क होत नसलेल्यांमध्ये चारकोप कांदिवली - ६, मुंबई उपनगर - ६, वसई - ६ टिटवाळा - २, सोलापूर - ४, अहिल्यानगर - १, नाशिक - ४, मालेगाव - ३ या पर्यटकांचा समावेश आहे... ...
राज्यात जून २०२५ मध्ये आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ...
माती-दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक उपकरणे या भागांत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, अनेक भागांत गंगोत्रीला जाणारे यात्रेकरूही अडकून पडल्याने त्यांच्या बचावासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. ...
Isro Satellite Photos of Dharali Village: उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये असलेली धराली किती उद्ध्वस्त झालीये, हे बघायचं असेल, तर इस्रोने अवकाशातून टिपलेले फोटो बघा. ते बघून तुमचाही थरकाप होईल. ...