माहिती अधिकार कार्यकर्ते अजय डोंगरे यांनी माहिती अधिकारात माहिती विचारली होती. २०१९ साली अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत कल्याण तालुक्यातील अनेक नागरीकांच्या घरात पाणी घुसले होते. ...
पावसाळापूर्व कामांसाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून मुंबईच्या प्रत्येक प्रभागात ३१ मे पूर्वी त्या त्या हद्दीतील नालेसफाई, रस्त्यांची कामे, तसेच स्वच्छता ही मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यावर भर असणार आहे. ...
Nagpur News विदर्भात मागील आठवडाभरापासून सुरू असलेला पावसाचा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे भर उन्हाळ्यात काेरडेठाक राहणारे नदी-नाले दुथडी वाहत आहेत. ...
Bhandara News मार्च ते जून महिन्यापर्यंत कोरडी असणाऱ्या बावणथडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आला. यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. ...
Amravati News वरूड तालुक्यातील बेनोडा, खडका, जामगाव, बारगाव, माणिकपूर, धामणदस, पळसोना आदी गावांत जोरदार पावसाने धुमाकूळ घातल्याने ऐन उन्हाळ्यात सर्वच नद्या-ओढ्यांना पूर आला आहे. ...