फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनात हिरानींना ‘संजू’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून नामांकन मिळाले. पण त्यांच्या नामांकनाची घोषणा होताच ‘मीटू’चे भूत पुन्हा त्यांच्या मानगुटीवर बसले. ...
जसा काळ बदलतो तसे नवनवीन सामाजिक प्रश्न सातत्याने विकसित होत असतात. भारतीय लोकशाही ही स्थिर नव्हे तर ती गतीशील स्वरूपाची आहे. लोकशाही विकसित होण्याची प्रक्रिया ही निरंतर होत असल्याने काही प्रश्न बदलतात तर काही वगळले जातात ...
सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (एआयएफएफ)उद्घाटन ९ जानेवारी रोजी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार आहे. आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होऊन एआयएफएफला सुरुवात होईल. ...
हिंदी चित्रपटसृष्टीत १९६० ते १९८० या दोन दशकांत ज्या अभिनेत्री प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या, त्यात आशा पारेख हिचे नाव वरच्या स्तरावर होते. तिचा जन्म २ आॅक्टोबर १९४२ रोजी मुंबईत झाला. तिची आई बोहरी मुस्लीम होती, तर वडील जैन होते. आशाला तिच्या आईने लहा ...