अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चा प्रमुख उद्देश जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा असून त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य नेहमीच कार्यरत आहे व असते. ...
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूरसंचार क्षेत्रासाठी घेण्यात आले मोठे निर्णय. याचा व्होडाफोन आयडीयालाही होणार फायदा. ...
FDI in India: जगभरामध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाच सन २०२०-२१मध्ये भारतात आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक या वर्षामध्ये मिळाली आहे. ...