अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो. असे असताना अन्नाची मोठी नासाडी होताना दिसते. भारतात दरवर्षी ६५० लाख टन्न अन्नाची नासाडी होते. इतक्या अन्नाचे उत्पादन ब्रिटन एका वर्षात सुद्धा करू शकत नाही. बेंगळूरुमध्ये दरवर्षी लग्न समारंभ आणि पार्ट्यांमध्ये ९४३ ट ...
‘लोकमत’मध्ये शुक्रवारी ‘पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही गुटखाबंदी नाही’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एफडीए कार्यालयावर धडक देत गुटखाबंदीबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. पालकमंत्र्यांनी आदेश दिले असताना कारवाई क ...