केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Framar, Kolhapurnews केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी अन्यायकारक कृषी कायद्याच्या विरोधात उद्या, मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यात कोल्हापुरातील सर्व संघटना, व्यापारी संस्था, राजकीय पक्षही सहभागी होणार असून, बंद कडकडीत पाळला जाणार आहे. ...
Farmar, Gadhinglaj, Kolhapurnews सर्वसामान्य जनता, कामगार आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलून कायदे करण्याचा सपाटा केंद्रातील भाजपा सरकारने सुरू ठेवला आहे. भांडवलदारांच्या हितासाठीच ही दडपशाही सुरू आहे. त्यामुळे देशाला हुकूमशाहीचा धोका आहे, असे मत जनता ...
Raju Shetti : आठ डिसेंबरला शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'भारत बंद'मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असेल, असे राजू शेट्टी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. ...