लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
नाशकात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद; बाजार समिती, भाजी मंडईत शुकशुकाट - Marathi News | Mixed response to 'Bharat Bandh' in Nashik; Market committee, vegetable market fell dew | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद; बाजार समिती, भाजी मंडईत शुकशुकाट

व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. शेताचे बांधसुध्दा ओस पडलेले दिसत आहे, कारण शेतमालाचा उठाव होणार नसल्याने शेतमजूर, शेतकरी वर्ग बांधावर फिरकला नाही. ग्रामीण भागात या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. ...

अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धीत उपोषण सुरू; दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा - Marathi News | Anna Hazare begins fast in Ralegan Siddhi; Support the farmers' movement in Delhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धीत उपोषण सुरू; दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

दिल्लीच्या शेतकरी आंदोलत आणि भारत बंदला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले ...

भारत बंदला नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; पुणतांब्यासह जिल्ह्यात आंदोलन - Marathi News | Spontaneous response in Bharat Bandla Nagar district; Agitations in the district including Punatamba | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भारत बंदला नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; पुणतांब्यासह जिल्ह्यात आंदोलन

नगर जिल्ह्यात शेतकर्याच्या भारत बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून उपोषण सुरू केले. तर पुणतांबा येथे शेतकर्यांनी सरकारचा निषेध करुन सरकारविरोधी घोषणाबाजी केल ...

Bharat bandh : 10 वर्षापूर्वीचं सांगू नका, आजचं बोला, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका  - Marathi News | Bharat bandh : Don't say 10 years ago, speak today, Sanjay Raut's criticism of devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat bandh : 10 वर्षापूर्वीचं सांगू नका, आजचं बोला, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका 

Bharat bandh : शिवसेनेच्या भूमिकेवरही फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता, आजचं बोला असे म्हणत त्यांनी फडणवीसांनाच टोला लगावला.  ...

दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत भारत बंदचा परिणाम; स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवली ट्रेन, 24 पक्षांचा बंदला पाठिंबा - Marathi News | Bharat bandh India Delhi to Maharashtra Swabhimani Shetkari Saghtana briefly stopped a train in Buldhana dist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत भारत बंदचा परिणाम; स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवली ट्रेन, 24 पक्षांचा बंदला पाठिंबा

पोलिसांनी आंदोलन करत्यांना ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले. (Bharat Bandh) ...

पुण्यात बंद दरम्यान कोणत्याही मोर्चाला परवानगी नाही; नियम पाळण्याचे पोलिसांचे आवाहन - Marathi News | No march's are allowed during in close at pune ; Police call for compliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बंद दरम्यान कोणत्याही मोर्चाला परवानगी नाही; नियम पाळण्याचे पोलिसांचे आवाहन

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला आहे. ...

गुजरातचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही, जबरदस्ती केल्यास कठोर कारवाई - विजय रूपाणी  - Marathi News | Cm Vijay Rupani Says- Gujarat Is Not Supporting Bharat Bandh Call Made By Farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही, जबरदस्ती केल्यास कठोर कारवाई - विजय रूपाणी 

Vijay Rupani : गुजरातमधील 23 शेतकरी संघटनांनी गुजरात खेडूत संघर्ष समिती नावाची एक संघटना स्थापन केली असून केंद्रातील तीन नवीन कृषी कायद्याविरोधात 8 डिसेंबरच्या भारत बंदच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ...

फडणवीस म्हणाले, "पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, कारण..." - Marathi News | Pawar has never opposed the fundamentals of agricultural law says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस म्हणाले, "पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, कारण..."

शरद पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी शरद पवारांनी २०१०-२०११ मध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरही भाष्य केले. ...