लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ हे जनतेचे आंदोलन; काँग्रेस शेतकऱ्यांसोबत - बाळासाहेब थोरात - Marathi News | Farmers' 'Bharat Bandh' is a mass movement; Congress with farmers - Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ हे जनतेचे आंदोलन; काँग्रेस शेतकऱ्यांसोबत - बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाला राज्यात जिल्हा, ब्लॉक स्तरावरही चांगला प्रतिसाद मिळाला. ...

बळीराजाचा झेंडा छाताडावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :राजू शेट्टी - Marathi News | Baliraja's flag will not be safe without putting it on the umbrella: Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बळीराजाचा झेंडा छाताडावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :राजू शेट्टी

BharatBand, Farmer strike, Raju Shetty, kolhapur देशभरातील लोकांनी बंदमध्ये सहभागी होवून शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. यामुळे तीन कायदे रद्द करण्यासाठी बारा हत्तीचे बळ मिळाले आहे. बळीराजाचा झेंडा केद्र सरकारच्या छाताडावर ठेवल्याशिवाय ...

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या प्रकाश सिंग बादलांना पंतप्रधान मोदींचा फोन, असं आहे कारण... - Marathi News | Narendra modi speaks to akali dal leader parkash singh badal on phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या प्रकाश सिंग बादलांना पंतप्रधान मोदींचा फोन, असं आहे कारण...

बादल यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहून संबंधित तीनही कृषी कायदे रद्द करण्याचे आवाहन केले आहे. एढेच नाही, तर या कायद्याने देशाला मोठ्या संकटात आणले आहे, असा दावाही त्यांनी केला होता. ...

आता शेतकऱ्यांची चर्चा अमित शहांसोबत, संध्याकाळी बैठकीसाठी बोलविले - Marathi News | farmer protest amit shah called some farmer leaders for meeting amid bharat bandh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता शेतकऱ्यांची चर्चा अमित शहांसोबत, संध्याकाळी बैठकीसाठी बोलविले

farmers protest : शेतकरी नेते आज संध्याकाळी सात वाजता अमित शहा यांची भेट घेतील. ...

...तेव्हा तुम्ही मूग गिळून गप्प का बसले, आजचं आंदोलन काँग्रेस पुरस्कृत; मनसे नेत्याची टीका - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तेव्हा तुम्ही मूग गिळून गप्प का बसले, आजचं आंदोलन काँग्रेस पुरस्कृत; मनसे नेत्याची टीका

आजचं आंदोलन काँग्रेसने पुकारलेलं आंदोलन असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.  ...

शेतकरी आंदोलनाचे लोण इंग्लंडपर्यंत; क्रिकेटपटूने दिला मोदी सरकारला इशारा - Marathi News | England Cricketer monty Panesar warns Modi government on Farmers protest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाचे लोण इंग्लंडपर्यंत; क्रिकेटपटूने दिला मोदी सरकारला इशारा

Farmers Protest in England: आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. ...

'या' सिंगरने शेतकऱ्यांसाठी केली जेवणाची व्यवस्था, 'ब्रेड पकोडे' तळतानाचा व्हिडिओ केला शेअर - Marathi News | Singer Rupinder handa cooking bread pakoras and making chapatis for farmers in Tikri border | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सिंगरने शेतकऱ्यांसाठी केली जेवणाची व्यवस्था, 'ब्रेड पकोडे' तळतानाचा व्हिडिओ केला शेअर

शेतकरी कायद्यात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत आणि त्यांना पाठिंबा देतानाचे रुपिंदर हांडाचे हे फोटोज अथवा व्हिडिओज टिकरी बॉर्डरवरील आहेत. ...

"शेतकऱ्यांची तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी चुकीची आहे"  - Marathi News | bharat bandh union minister ravi shankar prasad said msp and mandi will continue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांची तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी चुकीची आहे" 

Farmers Protest : बाजारपेठ शेतकर्‍यांसाठी संपणार नाही किंवा एमएसपीही संपणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी कुणी ताब्यात घेणार नाहीत. हे आश्वासन सरकारने शेतकऱ्यांना दिले आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. ...