लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करा; सुप्रीम कोर्टात याचिका, कडक कारवाईची मागणी - Marathi News | Inquire through a committee of retired judges; Petition to the Supreme Court, demanding strict action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करा; सुप्रीम कोर्टात याचिका, कडक कारवाईची मागणी

Farmers Protest: प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेला हिंसाचार, ज्यांनी दिल्लीत हिंसाचार केला त्यांच्यावर तसेच या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या संघटनांविरोधात गुन्हे नोंदविण्यात यावेत व कडक कारवाई करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा. ...

नवीन कृषी कायदे हे शेतकरीविरोधी आहेत. ते मागे घ्यायलाच हवेत -राहुल गांधी - Marathi News | The new agricultural laws are anti-farmer. I want to take it back - Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नवीन कृषी कायदे हे शेतकरीविरोधी आहेत. ते मागे घ्यायलाच हवेत -राहुल गांधी

काँग्रेस पक्षाने नव्या कृषी कायद्यांविरोधात पहिल्यापासून विरोधी भूमिका घेतली आहे. ...

तिरंग्याचा अपमान करणाऱ्याचा जाळला पुतळा - Marathi News | Burnt statue of the tricolor insult | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिरंग्याचा अपमान करणाऱ्याचा जाळला पुतळा

Farmer strike Kolhapur- दिल्लीत लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वजाचा अपमान करणाऱ्या दीप सिंधूसह देशद्रोहींचा कोल्हापुरात बुधवारी सायंकाळी पुतळा जाळून निषेध नोंदवला. सर्वपक्षीय कृती समितीने मिरजकर तिकटी येथे आक्रमक आंदोलन करुन धिक्काराच्या घोषणा दिल्या. दिल ...

Farmers Protest Violence : "शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडले, त्यांच्याजवळ सरकारी ओळखपत्रे आढळली" - Marathi News | congress Leader Digvijay Singh Said Farmers Have Handed Over 15 People To Delhi Police Who Started The Violence Yesterday | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Protest Violence : "शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडले, त्यांच्याजवळ सरकारी ओळखपत्रे आढळली"

Farmers Protest Violence : एका शांततामय आंदोलनास चुकीच्या मार्गाने दर्शवण्याचे हे सुनियोजित षडयंत्र होते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. ...

'दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्रीच जबाबदार, अमित शहांचा तात्काळ राजीनामा घ्या' - Marathi News | Home Minister responsible for Delhi violence, Amit Shah should resign immediately, congress randeep surajewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्रीच जबाबदार, अमित शहांचा तात्काळ राजीनामा घ्या'

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. ...

सनी देओलचं स्पष्टीकरण, दीप सिद्धूसोबत माझा कसलाही संबंध नाही - Marathi News | Sunny Deol's explanation, I have nothing to do with Deep Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी देओलचं स्पष्टीकरण, दीप सिद्धूसोबत माझा कसलाही संबंध नाही

दीप सिद्धूने आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा केला आहे. "आम्ही आमच्या लोकशाही हक्कांतर्गत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर फक्त निशाण साहिबचा झेंडा फडकवला, तेथून तिरंगा काढला गेला नाही ...

अबू आझमींचं दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन; भाजप नेत्याचं थेट अमित शहांना पत्र - Marathi News | Abu Azmi connection to violence in Delhi BJP leader letter o Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबू आझमींचं दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन; भाजप नेत्याचं थेट अमित शहांना पत्र

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचं कनेक्शन हे मुंबईतील आझाद मैदानातील अबू आझमींच्या भाषणाशी आहे का? ...

"दिल्ली हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे अयोग्य, भाजपा सामील असल्याचा अपप्रचार" - Marathi News | chandrakant patil criticism jayant-patil and said that bjp is not involved in delhi farmers protest riots in sangli | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दिल्ली हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे अयोग्य, भाजपा सामील असल्याचा अपप्रचार"

chandrakant patil : हिंसाचार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...