केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आप आपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी राज्य सरकारने गेल्यावर्षी जानेवारीत सुरू केलेली सलोखा योजनेचा आजपावेतो फक्त ८ शेतकऱ्यांनी या लाभ घे ...
Kangana Ranaut And Farmers Protest : कंगना राणौतने शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाने सर्वच जण संतापले आहेत. यानंतर शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या असून सातत्याने आंदोलन करत आहेत. ...
Farmers Protest At Shambhu Border: शंभू बॉर्डरवर आंदोलनाला २०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेतकरी मोठ्या संख्येने जमले असून आणखी मोठं आंदोलन करण्याचं नियोजन करत आहे. ...