लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
शेतकरी संतापला! वीज उपकेंद्रात केली तोडफोड, लोड शेडींग विरोधात असंतोष; दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Farmers angry Demolition of power substation dissatisfaction against load shedding | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी संतापला! वीज उपकेंद्रात केली तोडफोड, लोड शेडींग विरोधात असंतोष; दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हा

भंडारा/बीड/अहमदनगर : राज्यातील अघोषित भारनियमनाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून शेतकरी आक्रमक झाल्याच्या अनेक घटना गुरुवारी राज्यात घडल्या. ... ...

शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात? राकेश टिकैत यांनी घेतला 'हा' निर्णय - Marathi News | rakesh tikait warns another farmer protest against center government and pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात? राकेश टिकैत यांनी घेतला 'हा' निर्णय

Rakesh Tikait : सरकारने एमएसपीवर  (MSP) हमी कायद्यासह इतर मुद्द्यांवर दिलेले आश्वासन मोडले आहे, असे भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी म्हटले आहे. ...

शेतकऱ्यांच्या मानेवर ‘शरद जोशी सिंड्रोम’चे भूत - Marathi News | The ghost of 'Sharad Joshi Syndrome' on the necks of farmers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकऱ्यांच्या मानेवर ‘शरद जोशी सिंड्रोम’चे भूत

शेतकरी मतदार झाले, की जात, धर्म व इतर मुद्द्यांवरच मतदान करतात. केंद्राला झुकविणाऱ्या शेतकरी संघटनांपुढे म्हणूनच मोठी आव्हाने आहेत. ...

कृषी कायदे परत येणार? मोदी सरकार नेमकं काय करणार? - Marathi News | editorial on Supreme Court Appointed Panel Was Against Repealing Three Farm Laws | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कृषी कायदे परत येणार? मोदी सरकार नेमकं काय करणार?

उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा शेतकरी आंदोलनाकडे लक्ष असलेल्या प्रत्येकाला प्रश्न पडला, की आंदोलनाने निकाल फारसे बदलले नसल्याने मागे घेतलेले तीन कृषी कायदे केंद्र सरकार पुन्हा आणील का? ...

‘नव्या कृषी कायद्यांना बहुतांश शेतकरी संघटनांचा पाठिंबा’ - Marathi News | Most farmers bodies supported the three farm laws SC appointed panels report reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नव्या कृषी कायद्यांना बहुतांश शेतकरी संघटनांचा पाठिंबा’

समितीचे सदस्य व शेतकरी नेते अनिल घनवट यांनी हा अहवाल सोमवारी जनतेसाठी खुला केला. यासंदर्भात ते म्हणाले, नवे कृषी कायदे याआधीच रद्द केलेले असल्याने त्यांच्यावर समितीच्या अहवालाचा परिणाम होण्याची शक्यता नाही. ...

सानगडी येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Rasta Rocco agitation of farmers at Sangadi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

रास्ता रोको आंदोलनानंतर शिवमंदिर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, साकोलीचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर शिंदे, डोंगरगाव डीसीचे साहाय्यक अभियंता अजय गेडाम व लेखापाल नंदकिशोर शहारे यांनी आंदोलनात सहभागी सर्व ...

Satya Pal Malik: “PM मोदींना घाबरत नाही, थेट आव्हान देऊ शकतो”; सत्यपाल मलिकांचा एल्गार - Marathi News | satya pal malik said farmers can adopt the path of violence if their demands are not fullfil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींना घाबरत नाही, थेट आव्हान देऊ शकतो”; सत्यपाल मलिकांचा एल्गार

Satya Pal Malik: शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते हिंसाचाराचा मार्ग स्वीकारू शकतात. दिल्लीने शेतकऱ्यांशी पंगा घेऊ नये, असा सल्ला सत्यपाल मलिक यांनी दिला. ...

आम्ही मशागत केली; पण राजकीय पक्षांना पीक काढता आले नाही; शेतकरी नेत्यांना शल्य - Marathi News | We cultivated; But political parties could not reap the harvest: Yogendra Yadav Kisan morcha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आम्ही मशागत केली; पण राजकीय पक्षांना पीक काढता आले नाही; शेतकरी नेत्यांना शल्य

पराभव झाला हे मान्य; पण आमचे काम फक्त जमीन तयार करण्याचे होते, ते आम्ही केले. त्यावर फक्त पंजाबमध्ये आम आदमी पक्षालाच पीक घेता आले... ...