ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
fanas bajar bhav एकीकडे आंब्याची आवक कमी झालेली असताना, दुसरीकडे फणसाची आवक मात्र वाढली आहे. फणस आता मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाला असून फणसाचा घमघमाट सुटला आहे. ...
शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. कीड व रोगविरहित रोपे मिळत नसल्याने उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे. ...
PM Kisan Latest Update: शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, हा हप्ता जारी होण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे लगेच पूर्ण करुन घ्या. ...
Sugarcane Cultivation : मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाचे समाधानकारक वातावरण, ऊसाला मिळालेली चांगली बाजारपेठ आणि साखर कारखान्यांकडून मिळालेला प्रतिसाद यामुळे यंदा ऊस लागवड क्षेत्रात विक्रमी वाढ झाली आहे. वाचा सविस्तर (Sugarcane Cultivation) ...
soybean lagwad सोयाबीन पेरणीसाठी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा काळ सर्वात योग्य राहील. परंतु सोयाबीनची पेरणी मान्सूनच्या आगमनानंतर, किमान १० सें.मी. (१०० मिमी) पाऊस पडल्यानंतरच करावी. ...
Tomato Damage : मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. पुंडीतील एका मेहनती शेतकऱ्याच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल केला आहे. रात्रंदिवस घाम गाळून अडीच एकरात टोमॅटोची यशस्वी लागवड करणाऱ्या कृष्णा दादासाहेब थोरवे यांचं लाखो र ...
Pik Nuksan Bharpai मान्सूनपूर्व पावसाने नुकसान झालेल्या उन्हाळी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार पंचनाम्याचे काम सुरू झाले असले तरी अनेक शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप दिल्यानंतर पिकांची काढणी केली आहे, त्यामुळे पंचनामा कशाचा क ...