ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
शासनाने मागील सहा महिन्यांत घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयांमुळे बळीराजाची सहनशक्ती संपत चालली असून, आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे. असा तीव्र इशारा शेती अभ्यासक अनिल जगताप यांनी दिला आहे. ...
acidosis in livestock खाद्यातील झालेला बदल जनावरातील चयापचय क्रिया बिघडवतो. जादा प्रमाणात कोठी पोटात आम्ल निर्माण होते. त्यावेळी हा आम्ल विषार (ॲसिडोसिस) नावाचा आजार होतो. ...
pik nuksan bharpai madat राज्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ९३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...
Cotton Variety : खरीप हंगामाच्या तोंडावरच कपाशीच्या सर्वाधिक मागणी असलेल्या वाणाचा तुटवडा आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. गेल्या वर्षी गोंधळ झाल्यानंतर यंदाही कृषी विभागाची तयारी अपुरीच राहिल्याचे दिसते आहे. (Cotton Variety ...
Sericulture Success Story : पिपरी येथील प्रतीक झोडे या शेतकऱ्याने रेशीम उद्योगातून पहिल्या वर्षी पहिल्याच महिन्यात ६४ किलो कोषाचे उत्पादन घेऊन ३० हजार रुपयांचे व दुसऱ्या महिन्यात १०३ किलो कोष उत्पादन घेऊन ५४ हजार असे दोन महिन्यांत एकून ८४ हजार रुपयाच ...
Naisargika Apatti Anudana : शेतकऱ्यांना दिलेले अनुदान आता डोकेदुखी ठरते आहे. सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन वेळा गेलेली रक्कम, आता परत मागितली जात आहे. २,३९९ शेतकऱ्यांना मिळालेलं हे डबल अनुदान प्रशासनासाठी संकट ठरतंय, आणि शेतकरी गों ...