Farmer Success Story : बीएस्सी ॲग्री पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात न जाता विठ्ठल तांगडे यांनी घरच्या शेतात नवनवीन प्रयोग करत केवळ तीन एकर शेतात मिरची आणि कोथिंबिरीची लागवड करून तब्बल २८ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. ...
Daund Electric Shock Accident: पिल्लाला वाचवण्यासाठी पत्नी धावली त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला, ते पाहून पतीही धावले दोघांचाही या घटनेत मृत्यू झाला ...
सातारा जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात झाली असून, यंदा २ लाख १३ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. आतापर्यंत साडेसहा हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. ...
Farmer Success Story : हिंगोली जिल्ह्यातील साटंबा गावातील सुशील टापरे यांनी नोकरीच्या मागे न लागता दोन एकर शेतीतून मिरची आणि कोथिंबिरीच्या लागवडीद्वारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरलेली ही कथा दाखवते की, नियोजनब ...
गत हंगामातील तुटलेल्या उसाला एफआरपी अधिक २०० रुपये, तसेच या हंगामात पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये द्यावेत, या मागण्यांचे निवेदन 'स्वाभिमानी'च्या वतीने कुंभी कासारीचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांना देण्यात आले. ...
Jowar Sowing : खरीपातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी बळीराजा हार मानलेला नाही. आता रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. योग्य ओलावा आणि अनुकूल वातावरणामुळे शेतकरी नव्या उत्साहाने पेरणी करत आहेत. ...