पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी हे धरण महत्त्वाचे असल्याने, पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झाल्यामुळे या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुढील काळात पुरेशा पाण्याची उपलब्धता झाली आहे. ...
Kapus Hamibhav Kharedi : हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना काही बाबींची पूर्तता आताच करावी लागणार आहे. कापूस हंगाम २०२५-२६ साठी केंद्र सरकारने हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी प्रणाली निश्चित केली आहे. ...
मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजारात रविवारी (दि. २४) फळभाज्यांची ५ हजार २०५ क्विंटल, पालेभाज्यांची ६२ हजार १०० गड्या आणि फळांची ४९१ क्विंटल आवक नोंदवली गेली. ...
Isapur Dam Water Storage : मागील आठवड्यात हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस थांबला असला तरी इसापूर धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच असून, धरणाचे ५ दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे ...
संत्रा व मोसंबी बागायतदारांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. रस शोषणारा पतंग या फळांना छिद्र करून त्यातील रस काढून घेतो आणि फळे विक्रीस अयोग्य करतो. त्यासंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या उपाययोजना वाचा सविस्तर ...
Kharif Crops : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीपातील पिकांची वाढ थांबली असून उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. तुरीची पाने पिवळी पडली आहेत, सोयाबीनवर खोडमाशी-चक्रीभुंगा तर कापसावर तुडतुडे व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वा ...
बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना सातवा आयोग लागू करण्याबाबतचा विषय संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला आहे. यावरून कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता असून वेतन आयोग लागूच करायचा तर उर्वरित कर्मचाऱ्यांनाही लागू करा, अशी मागणी होत आहे. ...
Floriculture Farming : गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळीच्या मोठ्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी फुलांची नियोजित लागवड केली. योग्य वेळ, योग्य बाजारपेठ आणि योग्य किंमत फुलशेतीतून मिळते आर्थिक बळकटी. वाचा सविस्तर (Floriculture Farming) ...