ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Farming : वाढतं शहरीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या जमिनींच्या विभागण्या, हवामान बदलाची तीव्रता आणि बाजारात वाढलेली स्पर्धा या सर्व गोष्टींना तोंड देण्यासाठी पारंपरिक शेतीला आता प्रगततेची जोड देणं अत्यावश्यक झालं आहे. ...
Meghdoot App : बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना हवामानाची अचूक व तात्काळ माहिती मिळाल्यास शेतीचे नियोजन वेळेत होऊन नुकसान टाळता येऊ शकते. या गरजेची जाणीव लक्षात घेऊन भारतीय कृषी विभाग आणि भारतीय हवामान विभागाने एकत्रितपणे 'मेघदूत' हे मोबाइल ॲप तयार केल ...