Mosambi and Santri Crops: मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र अधिक आहे. तर परभणी जिल्ह्यात संत्रा बागा आहेत. हवामानात झालेल्या बदलामुळे आता मोसंबीवर कोळी किडींचा (spider mites) प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावरील उपायायोजना क ...
कोल्हापूर : कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतले तरी शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत त्याविरोधातील लढा चालूच ठेवणार ... ...
New APMC in Maharashtra राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याकरिता "मुख्यमंत्री बाजार समिती योजना" राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...
Kharif Season : यंदाचा पावसाळा सुरू होण्यास दीड महिन्याचा कालावधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्हा पेरणीचे नियोजन, त्यासाठी लागणारे बियाणे आणि खतसाठ्याच्या मागणीचे नियोजन जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा अधीक्षक कृषी ...
Wheat Market Rate Today : राज्यात आज गुरुवार (दि.१७) रोजी एकूण १२५८५ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात १०६ क्विंटल २१८९, ११८ क्विंटल बन्सी, २१९ क्विंटल हायब्रिड, १०३७३ क्विंटल लोकल, ६०१ क्विंटल शरबती गहू वाणांचा समावेश होता. ...
महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील लिलाव प्रक्रियेतून नाफेडमार्फत कांदा खरेदी करावी, अशी मागणी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ...
Vegetable Market : वाढत्या तापमानामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. किरकोळ बाजारात सर्वच भाज्या सध्या ६० ते ९० रुपये किलोदरम्यान मिळत आहेत. तर लिंबू सध्या ४० रुपये पाव मिळत असून, चार ते पाच रुपयांना एक नग विकला जात आह ...