Strawberry Farming : चिखलदऱ्यातील चवदार स्ट्रॉबेरी आता अमरावती ते नागपूरपर्यंत लोकप्रिय होत आहे. थंड हवामान, लागवड पद्धत आणि कमी पाण्यातही उत्तम उत्पादन देणाऱ्या या स्ट्रॉबेरीमुळे शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत नफा मिळतो. तरीही सरकारकडून मिळणारे ५० हजार ...
deshi govansh sanman yojana महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत गोशाळा व गोवंश संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्था व पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना जाहीर केली आहे. ...
Mahabeej Organic Seeds : महाराष्ट्रातील सेंद्रिय शेतीला नवी चालना मिळणार आहे. महाबीजने पहिल्यांदाच प्रमाणित सेंद्रिय बियाण्यांच्या पुरवठ्यात प्रवेश केला असून, रब्बी हंगामासाठी विविध पिकांचे सेंद्रिय बीजोत्पादन प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे. यामुळ ...
karj vasuli राज्यात चालू पीक कर्ज वसुलीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देत त्याचे पुनर्गठन करण्याचे आदेश दिले, पण आठच दिवसांत बँकांनी साखर कारखान्यांच्या बिलातून वसुलीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे सव्वीस हजारांहून अधिक खात्यावर १९ कोटी रुपये जमा झाले नाहीत. उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मे महिन्यापासून नुकसान सुरू झाले. ...
कृषी विभागाने राज्यातील कापूस उत्पादकतेचा नवीन अहवाल गुरुवारी (दि. ४) नोव्हेंबर रोजी केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाकडे सादर केला. त्याअनुषंगाने सीसीआयने राज्यातील जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा वाढविली असल्याचे शुक्रवारी (दि. ५) जाहीर केले आहे. ...
Nagpur : विमाधारक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, याकरिता अकोला जिल्ह्यातील अकोट येथील प्रमोद तराळे, विष्णू मांगले, पवन धारट व गणेश मालते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...