लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महाराष्ट्रातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांचे लक्ष वेतनवाढ कधी होणार याकडे लागले आहे. मागील वेतनवाढ कराराची मुदत संपून एक वर्ष झाले. फक्त त्रिपक्ष समितीची स्थापना होऊन समितीच्या तीन बैठका झाल्या; परंतु त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. ...
Washim Bajar samiti: वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा राज्यभरात नावलौकीक आहे. याठिकाणी वाशिमच नव्हे; तर इतरही जिल्ह्यातील शेतमाल विक्रीसाठी आणला जातो. शेतमाल विक्रीसाठी शेतकरी येतात परंतु काही कारणास्तव बाजारसमिती बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय ...
वातावरणात बदल झाल्याने शेतीलादेखील फटका बसू लागला आहे. अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध तोंडली पीक अति उन्हामुळे धोक्यात आले आहे. तोंडली पिकाला कीड रोगाचा धोका निर्माण झाला असून, पाने पिवळी होत आहेत. ...
NBMMP : राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ स्वयंपाक आणि प्रकाश ऊर्जा उपलब्ध करणे, तसेच सेंद्रिय खतांचा वापर वाढवून रासायनिक खतांवर अवलंबून राहणे कमी करणे असा उद्देश आहे. (NBMMP) ...
Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामात ११ लाख ३८ हजार ४९६ मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १२ टक्के साखर उतारा घेऊन १२ लाख ५५ हजार १४९ साखर पोत्यांचे उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता केली. ...