शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करुन देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अनेक वेळा भेसळयुक्त, निकृष्ट निविष्ठामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. ...
कृषी विभाग व पंचायत समिती नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह नांदगाव येथे हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि.०१) रोजी 'महाराष्ट्र कृषी दिन' साजरा करण्य ...
Protect Crops : रात्रभर शेतात पहारा, थकवा, भीती म्हणून आता केळगावच्या शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी एक भन्नाट युक्ती शोधला आहे ती म्हणजे लाऊडस्पीकर. निलगाय, रानडुक्कर, हरिण यांसारखे प्राणी मिरची, मका, सोयाबीनसारखी कोवळी पिके फस्त करत होते. ...