पशुधनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला चारा सध्या मोठ्या प्रमाणात टंचाईच्या संकटाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर "चाऱ्याची टंचाई-आव्हाने आणि उपाययोजना" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे शनिवार (दि.२६) रोजी एम जी एम कृषी विज्ञान केंद्रात आयोजन करण्यात ...
केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी आणि तेलबियावर्गीय सूर्यफूल व करडई या पिकांच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी क्लस्टर बेस नियोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने यंदा आंबेगाव तालुक्यात २०० हून अधिक शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी पिकाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात ...
AI Smart Farming: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विविध उद्योगांमध्ये क्रांती घडवत आहे. शेतीही त्याला अपवाद नाही. सतत बदलणाऱ्या हवामानाच्या प्रभावामुळे शेतीत अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे एआय (AI) आधारित तंत्रज्ञान उपयोगी व लाभदायी ठरणारे आहे, अशी माहित ...
Dharmabad Red Chilli : तेलंगणा (Telangana) राज्याच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद शहराचे नाव देशभरातील विविध राज्यांसह आता विदेशातही चर्चेत आले आहे. धर्माबादची प्रसिद्ध मिरची पावडरचा तडका आता सातासमुद्रापलीकडे पोहोचला आहे. (Dharmabad Red Chilli) ...
शेती ही आपल्या देशाची मुख्य जीवनरेखा आहे. पाऊस पडल्यावर खरीप हंगामात विविध मुख्य पिके घेत शेतकरी बांधव आपला उदरनिर्वाह चलवितात. ज्यासाठी उन्हाळ्यात शेतजमिनीची नांगरणी केली जाते. सध्या राज्यात सर्वत्र नांगरणी हंगाम सुरू आहे. ...
संत्रा, मोसंबीचे झाडे मोठी झाली की फळे आल्यावर त्या झाडाला बांबूने बांधावे लागते. तो खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही किंवा जुनी झाडे काढून नवीन रोपटी लावावी लागतात. ...
Salgadi: मागील काही वर्षापासून सालगडी (Salgadi) मिळणे दुरापास्त झाले आहे. आजकाल बहुतांश कामे ही रोजंदारीवर केली जातात, असे असले तरी काही शेतकरी अजूनही सालगड्याची परंपरा कायम ठेवतात. (Salgadi) ...
वन्यजीव-मानव संघर्ष गेल्या काही वर्षांत वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जशा मानवाच्या चुका आहेत, त्याप्रमाणेच बदललेले वातावरण आणि हवामानाचेही कारण आहे. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील वनसंपदेत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. ...