कृषी उत्पन्न मूल्यवर्धन साखळी उभारण्याबाबत काही यशोगाथा निर्माण झाल्या असल्या, तरी त्यांचे रुपांतर हे अनुदानाच्या आधारावर चालणाऱ्या व्यवस्थेऐवजी, मजबूत अशा उद्योगपूरक व्यवस्थेमध्ये झालेले नाहीत, हे लक्षात घेणे जरूरीचे आहे. ...
Temghar Dam टेमघर धरणातून होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी २०२० मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या कामांच्या ४८८ कोटी ५३ लाख रुपयांचा खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि. २९) मान्यता दिली. ...
Akshaya Tritiya Wishes : पळसाच्या पानांपासून पत्रावळी बनवणे हा एक पारंपरिक उद्योग आहे, जो आता कालानुरुप कमी होत चालला आहे. परंतु एरंडा गाव त्याला अपवाद ठरले आहे. या गावातील पळसाच्या पत्रावळींची (Patravali) अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्ताव ...
Animal Care Tips : परभणी शहरासह जिल्ह्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होत आहे. त्यामुळे माणसाप्रमाणेच जनावरांनाही उन्हाचा फटका बसत आहे. त्यामुळे या दिवसांत जनावरांची विशेषतः दुधाळ जनावरांची अधिक काळजी (Protect animals) घ्यावी लागत आहे. याविषयी ...