Mango Market Mumbai मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यावर आला आहे. सद्य:स्थितीमध्ये दक्षिणेसह उत्तरेकडील राज्यांमधून प्रतिदिन सरासरी १०० टन आंब्याची आवक होत आहे. ...
Yeldari Dam : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या आशा येलदरी प्रकल्पाच्या गाळात अडकल्या आहेत. धरण असूनही पाण्याचा अपुरा साठा, वाढत चाललेला गाळ आणि मागील दशकभरात अवघ्या तीन वेळाच धरण भरल्याने शेतकऱ्यांना डावा कालवा व उपसा जलसिंचन योजनेसारख्या ...
phul market गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरात व उपनगरांत साईबाबा, शंकर महाराज, स्वामी समर्थ, दत्तमंदिरासह विविध धार्मिक ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ...
Jowar Kharedi : रब्बी व पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेतून चालवली जाणारी ज्वारी खरेदी ३० जून रोजी थांबल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली होती. (Jowar Kharedi) ...
humani niyantran jugad सामुहिक प्रयत्न कमी खर्चातील प्रकाश सापळे वापरल्यास अधिक परिणाम होऊन शेतकरी वर्गाचे होणारे संभाव्य नुकसान टळू शकते. त्यासाठी या सोप्या युक्तीचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. ...
Fake Seeds : नांदेड जिल्ह्यात बड्या व्यापाऱ्यांनी आंध्रप्रदेश, गुजरातसह बाहेरील राज्यांतून बोगस बियाणे आणून शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या डोळ्याखालून हे सगळे घडले असून हजारो तक्रारी दाखल होऊनही कारवाई ...
Ujani Dam Water भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे बंडगार्डन व दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे. उजनी धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने विसर्ग सुरु केला आहे. ...