us bharani yantra दरवर्षीच गाळप हंगामात उसाच्या वाहतुकीची मोठी समस्या असते. कारण, कामगार टंचाईमुळे ऊस वाहतूक वेळेत होत नाही. परिणामी साखर कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ...
पुनर्वसू नक्षत्रातील आठ दिवस उलटले, तरी पाऊस नाही. खरिपातील कोवळी पिके कोमजत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येणार की काय, अशी धास्ती लागली आहे. ...
गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेशकडून कांद्याच्या आयातीवर बंदी असल्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. दरवाढीच्या अपेक्षेने कांद्याचा साठा चाळीत करून ठेवलेल्या शेतकऱ्यांची सध्या मोठी अडचण झाली आ ...
Sarpdansh पावसाळ्यात अनेक ठिकाणी सापांचा वावर असतो. त्यामुळे जंगलांशेजारी किंवा गावात राहणाऱ्या लोकांना, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सापाचा धोका सर्वाधिक असतो. ...