Summer Jowar Crops : जालना जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी ज्वारीची पेरणी केली. सध्या भोकरदन परिसरात उन्हाळी ज्वारीचे पीक जोमात आले आहे. (Summer Jowar Crops) ...
उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे लघवीत खनिजे आणि क्षार जमा होतात. यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिले नाही तर किडनी स्टोन (मुतखडा) होण्याची शक्यता वाढते. ...
दहावी, बारावी, पदवीधर झालेले अनेक तरुण शेती करायला तयार नाही. बहुतांश युवा शेतकरी शेतीत दम राहिला नाही म्हणून पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन कुठं तरी नोकरी करतात. ...
Manjara Dam: मांजरा प्रकल्पामध्ये (Manjara Dam) गेल्या पावसाळ्यामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे रब्बी पिकालाही पाणी सोडण्यात आले होते. मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून रब्बी पिकासाठी (summer crops) पाणी सोडण्यात आल्याने ...
Piwali Jowar: 'पिवळी ज्वारी' (yellow jowar) चा वापर पिकांमध्ये वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढू शकते, कारण हे पीक दुष्काळ आणि उष्णतेला प्रतिरोधक आहे. या ज्वारीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे ते जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि मानवाच्या आहारासाठी उपयुक्त आहे. ...