राज्यातील जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन अधिकारी हे पद नुकतेच रद्द झाले आहे. आता हे काम थेट पशुसंवर्धन उपायुक्तांकडे सोपविण्यात आले आहे. आता कार्यक्षेत्र जिल्ह्यातील सर्व शासकीय व सहकारी दूध योजनांवरही त्यांचेच नियंत्रण राहणार आहे ...
Mosambi Farming : आंबा बहारावर आलेल्या मोसंबी पिकांवर अचानक वाढलेली फळगळ शेतकऱ्यांच्या चिंता वाढवणारी ठरत आहे. हवामानातील अस्थिरता, पाण्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे पिकांवर ताण येत असून हजारो हेक्टरवरील उत्पादन धोक्यात आले आहे. याची दखल घेत राष्ट् ...
Crop Insurance : राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. कारण शासनाच्या नव्या अटी आणि शर्ती. मागील वर्षी तब्बल ७६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला असताना, यंदा फक्त २७ टक्के शेतकरीच अर्ज भरत आहेत. पीक विम्यासाठी केवळ ४ दिवस श ...
Crop Insurance : शेतकरी हातात मोबाईल घेऊन शेताच्या कडेला उभा… पण स्क्रीनवर ‘No Signal’. ३१ जुलै ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अर्जासाठी अंतिम तारीख असूनही, रेंजच्या समस्येमुळे ई-पीक पाहणी पूर्ण करता येत नाहीये. शासनाने पाहणी बंधनकारक केली, पण रे ...
Maharashtra Weather Update : राज्यभरात पावसाचा जोर अधूनमधून वाढतोय आणि हवामान विभागाचे अलर्टही बदलत आहेत. २६ जुलै रोजी पालघर, पुणे घाट, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला असून जिल्हा प्रशासन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्य ...
केंद्र, सरकारमार्फत राज्य शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत; परंतु भोगवटा वर्ग-२ मध्ये मोडणाऱ्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर प्रत्यक्ष लागवडीखाली क्षेत्र असूनही पोटखराबा म्हणून नोंदवले आहे. ...