जगभरातील ३५ टक्के पिकांचे उत्पादन त्यांच्या परागीभवनावर अवलंबून आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर अधिवास नष्ट होणे आणि फुलांच्या विविधतेत घट यामुळे परागीभवनाचे काम करणाऱ्या जीवांची संख्या कमी झाली आहे. ...
या प्रकरणामुळे अवाजवी व्याज, सावकारी तगादा आणि धमक्यांच्या घटना पुन्हा ऐरणीवर आल्या असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे ...
Katepurna Dam Water : अकोला जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांमध्ये भरती सुरू झाली असून, काटेपूर्णा ४३.७७ टक्के क्षमतेने भरला आहे. पातूर तालुक्यातील निर्गुणा प्रकल्प १०० टक्के भरल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. (Katepurna Dam Wa ...
निरीक्षकांची संख्या कमी करण्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे आणि इतर निविष्ठा मिळणे अत्यंत आवश्यक असते. ...
pik nuksan bharpai 2025 राज्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांचे नुकसान झाले होते. ...
Farmer Success Story : सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत वेळ घालवण्याऐवजी, दहीकळंबा गावातील शरद शिंदे यांनी शेतीत भविष्य पाहिलं. बी.एड आणि डी.एड केल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि केवळ ५० हजार खर्चून ...