kharif pik vima yojana यावर्षीच्या खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेतील नवीन बदल आणि नियमांमुळे शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. ...
Soybean with AI : धाराशिवमध्ये शेतीला मिळाली डिजिटल गती मिळाली आहे. उपळा गावात सुरू झालेल्या देशातील पहिल्या AI पायलट प्रोजेक्ट अंतर्गत हवामान आणि मातीच्या सेन्सरमुळे शेतकऱ्यांना तासोपतास शेतीचं नियोजन मोबाईलवर मिळतंय. यामुळे सोयाबीन उत्पादनात लक्षणी ...
महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यरत आहे. ...
Animal Care Tips : पावसाळ्याचा परिणाम आता गुरांच्या तब्येतीवर दिसत आहे. दमट वातावरण, गोठ्यातील ओलावा आणि डास-माशांचा प्रादुर्भाव यामुळे गुरांना घटसर्प, सरा, चौखुरा व बॅबेसिओसिससारख्या रोगांचा धोका वाढतो आहे. अशा परिस्थितीत पशुपालकांनी लसीकरण, गोठ्याच ...