लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

कमी क्षेत्र असलेला जिल्हा अव्वल ठेवत राज्याच्या साेयाबीन खरेदी मर्यादेत तुटपुंजी वाढ - Marathi News | Minor increase in state's soybean procurement limit, keeping district with less area at the top | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी क्षेत्र असलेला जिल्हा अव्वल ठेवत राज्याच्या साेयाबीन खरेदी मर्यादेत तुटपुंजी वाढ

एमएसपी दराने साेयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात साेयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत मात्र कमी सोयाबीन क्षेत्र असलेला 'हा' जिल्हा अव्वल स्थानी आह ...

शेतकऱ्यांचा पैसा तिजोरीत पडून, ई-केवायसीने रोखली ३५५ कोटींची मदत - Marathi News | Farmers' money stuck in the coffers, e-KYC withheld aid worth Rs 355 crore | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांचा पैसा तिजोरीत पडून, ई-केवायसीने रोखली ३५५ कोटींची मदत

मदतीचा 'पूर' नियमामुळे अडला, अतिवृष्टीने ग्रासलेल्या मराठवाड्याची सर्वाधिक रक्कम ...

चाळीमध्ये साठवलेला कांदा संपल्याने मंचर बाजार समितीत कांदा दर वाढले; वाचा कसा मिळतोय दर? - Marathi News | Onion prices increased in Manchar Market Committee as onions storage ran out; Read how prices are being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाळीमध्ये साठवलेला कांदा संपल्याने मंचर बाजार समितीत कांदा दर वाढले; वाचा कसा मिळतोय दर?

Kanda bajar bhav मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव किंचित वाढले आहेत. नवीन कांदा येण्यास अजून कालावधी आहे. ...

राज्यातील साखर कारखान्यांनी थकलेली उसाची बिले १५ टक्के व्याजासह द्यावीत; नाहीतर उग्र आंदोलन - Marathi News | Sugar factories in the state should pay the outstanding sugarcane bills with 15 percent interest; otherwise, there will be a fierce protest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील साखर कारखान्यांनी थकलेली उसाची बिले १५ टक्के व्याजासह द्यावीत; नाहीतर उग्र आंदोलन

राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन ४० दिवस उलटले असून, आतापर्यंत केवळ ३४ कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिली आहे. ...

सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा, संतप्त विरोधकांचा सभात्याग - Marathi News | Government mocks farmers over soybean and cotton issue, angry opposition walks out of the meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा, संतप्त विरोधकांचा सभात्याग

Maharashtra Assembly Winter Session 2025: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेविरोधात विरोधकांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला. ...

हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी - Marathi News | Ethanol Factory Protest Rajasthan: Major violence in Hanumangarh! Outbreak of farmers opposing ethanol factory; 16 vehicles set on fire, Congress MLA injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी

Ethanol Factory Protest Rajasthan: राठीखेड़ा येथे आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्लांट उभारला जात आहे. मात्र, या प्रकल्पामुळे पाणी आणि हवा दूषित होईल, अशी भीती व्यक्त करत स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ गेल्या अनेक महिन्यांपासून याला विरोध करत आहेत. ...

भीमाशंकर साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर; किती रुपयाने होणार पहिले पेमेंट? - Marathi News | First installment of Bhimashankar Sugar Factory announced; How much will the first payment be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भीमाशंकर साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर; किती रुपयाने होणार पहिले पेमेंट?

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने मा. संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणाऱ्या उसाला पहिला जाहीर केला आहे. ...

खरडून गेलेल्या जमिनींची नुकसानभरपाई आली; पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Compensation for the eroded lands has been received; the way is clear for the money to be deposited in the farmers accounts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरडून गेलेल्या जमिनींची नुकसानभरपाई आली; पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने पिके तर गेलीच शिवाय जमिनीही खरडून गेली. जमीन खरडून गेल्याने झालेल्या नुकसानीची २० हजार ४२१ शेतकऱ्यांना १२ हजार ४६० हेक्टरसाठी ५७ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ...