Washim Bajar samiti: वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा राज्यभरात नावलौकीक आहे. याठिकाणी वाशिमच नव्हे; तर इतरही जिल्ह्यातील शेतमाल विक्रीसाठी आणला जातो. शेतमाल विक्रीसाठी शेतकरी येतात परंतु काही कारणास्तव बाजारसमिती बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय ...
Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामात ११ लाख ३८ हजार ४९६ मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १२ टक्के साखर उतारा घेऊन १२ लाख ५५ हजार १४९ साखर पोत्यांचे उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता केली. ...
NBMMP : राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ स्वयंपाक आणि प्रकाश ऊर्जा उपलब्ध करणे, तसेच सेंद्रिय खतांचा वापर वाढवून रासायनिक खतांवर अवलंबून राहणे कमी करणे असा उद्देश आहे. (NBMMP) ...
Krushi Salla : मागील काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे फळबाग आणि उन्हाळी पिकांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. या बदलत्या हवामानात पिकांचे संरक्षण (crop protection) कसे करावे या बद्दल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे वाचा सविस्तर. (K ...
Aamrai: कमी कालावधीत भरघोस उत्पन्न मिळू लागल्याने पूर्वीच्या आमरायांचे अस्तित्व हळू हळू नष्ट होऊ लागले. पर्यावरणाला पोषक असलेली भलीमोठी गावरान आंब्यांची झाडे आता क्वचितच नजरेस पडतात. ...
Dudh Anudan : राज्य सरकारने राज्यातील सव्वापाच लाख गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १३२७ कोटी २८ लाख रुपयांचे दूध अनुदान वर्ग केले आहे. उर्वरित २६१ कोटींचे अनुदान महिन्याअखेर जमा केले जाणार आहे. ...
Manure : शेती पिकांना रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर पीक जोमात येते हे खरे असले, तरी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो यासाठी शेतकरी शेणखतांचा वापर करताना दिसत आहेत. यामुळे शेणखताला मागणी वाढली आहे. एक मोठी ट्रॉली शेणखतासाठी ४ ते ६ ...