Banana Crop Damage : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सोमवारी (९ जून) रोजी संध्याकाळी मृग नक्षत्रावर (Mrig Nakshatra) आलेला वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः मुळासकट उद्ध्वस्त झाले. वाचा सविस्तर (Banana Crop Damage) ...
Kharif Season : खरीप पेरण्यांचा हंगाम तोंडावर येऊनही अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना कपाशीच्या बियाण्यांसह डीएपी खताच्या कमतरतेचा मोठा सामना करावा लागत आहे. मागणीपेक्षा खूपच कमी पुरवठा झाल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. वेळेवर साठा उपलब्ध न झाल्यास, पेरण्य ...
Bhat Ropvatika भातशेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असते. खरीप भाताची लागवड करताना प्रथम रोपवाटिकेमध्ये भाताची रोपे तयार करतात आणि नंतर भात खाचरामध्ये रोपांची लागवड केली जाते. ...