Krushi Salla : मराठवाड्यात सध्या वादळी वारे, मेघगर्जना आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या बदलत्या हवामानामुळे सोयाबीन, हळद, ऊस, फळबाग आणि भाजीपाल्यावर धोका संभवतो. तसेच पशुधनात रोगराई वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती ख ...
Kartoli farming : करटुले हे कमी परिचित पण पोषणमूल्यांनी व औषधी गुणधर्मांनी समृद्ध पीक आहे. योग्य तंत्रज्ञान जाणून घेत करटुले शेती केल्यास शेतकऱ्यांसाठी अधिक नफा देणारे भाजीपाला पीक ठरू शकते. ...
Manjara Dam Water Storage : लातूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे मांजरा आणि रेणा प्रकल्प तुडुंब भरले आहेत. पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने प्रशासनाने ६ दरवाजे उघडून हजारो क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असला ...
Fake Fertilizer : खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते मिळावीत यासाठी कृषी विभाग सतत तपासणी करतो. मात्र, बीड जिल्ह्यात घेतलेल्या तपासणीत मोठी फसवणूक उघड झाली आहे. वाचा सविस्तर (Fake Fertilizer) ...
Halad Market : हळदीच्या वायदा बाजाराविरोधात हिंगोलीतील व्यापाऱ्यांनी उचललेले पाऊल आता शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलत आहे. आठवडाभरापासून लिलाव ठप्प असून खुल्या बाजारातच हळद विक्रीचा पर्याय शेतकऱ्यांसमोर उरला आहे. (Halad Market) ...
कारखान्याने उच्चांकी उसदराची परंपरा कायम राखल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. गुरुवारी (दि. २८) जिजाऊ सभागृहात आयोजित संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. ...
Rice Export : नागपूर विभागातून यावर्षी २२ हजार ६२७ कोटी रुपयांची निर्यात नोंदवली गेली आहे, ज्यामध्ये मागील तीन वर्षांच्या तुलनेत ५ हजार १३० कोटींची वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यातून निर्यात २०३ टक्के तर गडचिरोलीत १८२ टक्के वाढली आहे. वाचा सविस्तर (Ric ...