धान उत्पादनासाठी ओळखला जाणारा पट्टा हल्ली मिरची आणि कापसाप्राधान्य देत आहे. मात्र, कापसाच्या विक्रीसाठी परिसरात एकही आधारभूत खरेदी केंद्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागत आहेत. ...
मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचा वाद एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण) मध्ये गेला होता. ओंकार ग्रुपने हा कारखाना विकत घेतला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. ...
शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर, कापूस, हरभरा आदी शेतमालाची खरेदी करून २९ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी व्यापारी पितापुत्राला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...
shetkari katj mafi शेतकऱ्यांच्या शेती कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० जून २०२५ पर्यंतची थकबाकी व चालू बाकी असलेल्या खातेदारांची माहिती बँका संकलित करू लागल्या आहेत. ...
यंदाच्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी विहिरी बुजल्याची धक्कादायक स्थिती दिसून आली असून, या विहिरी पुन्हा कार्यरत करण्यासाठी जि.प. च्या रोजगार हमी योजना विभागाने १ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. ...
हिरडगाव येथील 'गौरी शुगर'ने यंदाच्या हंगामात आतापर्यंत दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला. देवदैठण येथील युनिट सुरु करण्यात आले असून, 'गौरी शुगर'ने यंदा १० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...