amba market मागील तीन दिवसात ४५ हजार आंबा पेट्या विक्रीला आल्या आहेत. मात्र, युद्धामुळे आखाती प्रदेशातील आंब्याची निर्यातच बंद असल्यामुळे परदेशी बाजारपेठ ठप्प आहे. ...
digital sheti shala हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. ...
Nagpur : भारतीय शेती ही केवळ अर्थव्यवस्थेचा पाया नसून, ती आपल्या संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा आणि अस्तित्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हजारो वर्षांपासून शेतकरी आपल्या अनुभव, निसर्गाची ओळख आणि मेहनतीच्या जोरावर शेती करत आले आहेत. ...
Maharashtra Weather Update: मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. अशा वेळी झाडाखाली, विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. ...
kanda market हिरवी मिरची, वांगी, चवळी व बटाटा यांचे भाव गडगडले आहेत. कांद्याची प्रचंड आवक झाली. चाकण बाजारात पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. एकूण उलाढाल ६ कोटी १० लाख रुपये झाली. ...
rkvy scheme fund केंद्र सरकारने राज्याला पाठविलेला निधी वेळेत खर्च होतो की नाही, हे प्रत्यक्ष वेळेत संनियंत्रित करणारी प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीत राज्याची कामगिरी चांगली दिसली. ...
Deputy CM Eknath Shine: मी शेतकऱ्याचा मुलगा, संघर्षातून मुख्यमंत्री झालो; शब्द देताना दहा वेळा विचार करा; पण दिलेला शब्द कधी मोडू नका, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...