Jowar Kharedi : रब्बी हंगामात ज्वारी शासनाने किमान आधारभूत किंमतीवर खरेदी केली, मात्र त्याला आता तीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाहीत. तब्बल २ कोटी ६८ लाखांची थकबाकी अडकून राहिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Jowar Kharedi) ...
Dashparni Ark : दशपर्णी अर्क हे सेंद्रिय शेतीसाठी एक प्रभावी आणि सुरक्षित कीटकनाशक मानले जाते. पारंपरिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होत चालली आहे. ...
Sorghum Farming : ज्वारी हे महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अत्यंत महत्त्वाचे अन्नधान्य पीक मानले जाते. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हे पीक मुख्यत्वे रब्बी या हंगामात घेतले जाते. याकाळात हवामान कोरडे आणि थंड असल्याने ज्वारीच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण ...
शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी शासकीय कापूस, सोयाबीन, मका आणि तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे अशी आग्रही मागणी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. ...
GST Effect on Farmers : जीएसटी आल्याने शेतीवरील करप्रणाली बदलली आहे. ताजी फळे, भाज्या, धान्ये, दूध यांसारखी मूलभूत कृषी उत्पादने करमुक्त आहेत. या लेखात आपण शेतीवरील जीएसटीचे फायदे-तोटे आणि महत्वाची माहिती पाहणार आहोत. (GST Effect on Farmers) ...