Nafed Kanda Vikri शेतकऱ्यांचे हित जपणे व बाजारातील स्थिरता राखणे हेच नाफेडचे सर्वोच्च प्राधान्य असून नाफेड शासनाच्या निर्देशांनुसारच सातत्याने कार्यरत राहील. ...
Maharashtra Rain Update : देशात यंदा मान्सूनने नेहमीपेक्षा वेगळा आणि लक्षणीय प्रवास केला असून आज रविवार (दि.१४) सप्टेंबर रोजी त्याने राजस्थानातील वाळवंटी भागातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज रविवार (दि.१४) सप्टेंबर रोजी एकूण ४१६९० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ८५२६ क्विंटल चिंचवड, १२६५२ क्विंटल लोकल, ६०८१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
कांदा राज्यातील महत्त्वाचे व आर्थिकदृष्ट्या परिणामकारक पीक मानले जाते. मात्र दरवर्षी बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या रोपवाटिकेतील समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बी उगम कमी होणे, डंपिंग ऑफ सारखे बुरशीजन्य रोग, कीड प्रादुर्भाव अशा अडचणींमुळे शेतकऱ्यां ...
Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणातून सलग २२ तास पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. १३ वक्रद्वारांतून सोडला जाणारा अजस्त्र प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांची धरण परिसरात मोठी गर्दी होत आहे. (Upper Wardha Dam) ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. मुसळधार पावसात पिकांचे संरक्षण कसे करावे? कोणती फवारणी योग्य, निचऱ्याची काळजी कशी घ्यावी, रोगकिडींवर कोणते उपाय करावेत. (Krushi Salla) ...
Crop Insurance : सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेला यंदा शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दीड लाख शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाच्या अस्थिरतेत शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. (Crop Insurance) ...